राज्यातील अतिवृष्टीबाधितांना 2019 च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे
राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीबाधितांना 2019 च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Marathi vs Non-Marathi Row in Mumbai: मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी वाद: घाटकोपर येथील सोसायटीमध्ये मांसाहारी जेवणावर गुजराती कुटुंबास आक्षेप
Raj Thackeray On Hindi Compulsory: आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे; राज ठाकरेंचा कडक इशारा
Ladki Bahin Yojana April Installment Date: लाडकी बहीण योजना एप्रिलच्या हप्त्याची तारीख किती? पात्रता आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या
Sunil Gavaskar Helps Vinod Kambli: सुनील गावसकर धावले विनोद कांबळीच्या मदतीला; आयुष्यभर पुरवणार 'एवढी' रक्कम
Advertisement
Advertisement
Advertisement