Uttar Pradesh: माकडांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अस्वलाचा पोशाख केला परिधान
अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमवले आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा पोशाख 4000 रुपयांना विकत घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या जहान नगर गावातील शेतकरी माकडांना त्यांच्या उसाच्या पिकाचे नुकसान करू नये म्हणून अस्वलाचा पोशाख वापरतात दिसत आहे. 40-45 माकडे परिसरात फिरून पिकांचे नुकसान करत आहेत. अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमवले आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा पोशाख 4000 रुपयांना विकत घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पाहा फोटो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)