Uttar Pradesh: माकडांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अस्वलाचा पोशाख केला परिधान
अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमवले आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा पोशाख 4000 रुपयांना विकत घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या जहान नगर गावातील शेतकरी माकडांना त्यांच्या उसाच्या पिकाचे नुकसान करू नये म्हणून अस्वलाचा पोशाख वापरतात दिसत आहे. 40-45 माकडे परिसरात फिरून पिकांचे नुकसान करत आहेत. अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमवले आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा पोशाख 4000 रुपयांना विकत घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पाहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement