Uttar Pradesh: माकडांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अस्वलाचा पोशाख केला परिधान

अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमवले आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा पोशाख 4000 रुपयांना विकत घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

UP Farmers

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या जहान नगर गावातील शेतकरी माकडांना त्यांच्या उसाच्या पिकाचे नुकसान करू नये म्हणून अस्वलाचा पोशाख वापरतात दिसत आहे. 40-45 माकडे परिसरात फिरून पिकांचे नुकसान करत आहेत. अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमवले आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा पोशाख 4000 रुपयांना विकत घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पाहा फोटो -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement