केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत; गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा Watch Video

केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं शेतकर्‍यांकडून स्वागत करण्यात आले आहे. आनंदात गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा देण्यात आल्या आहेत.

Farm Laws Repeal

केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं शेतकर्‍यांकडून स्वागत करण्यात आले आहे. जो पर्यंत संसदेमध्ये कायदा रद्द करत होत नाही तो पर्यंत आंदोलक शेतकरी मागे फिरणार नाही अशी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे. पण गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. काहींनी जिलेबी देखील वाटली आहे.

गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement