EAM Jaishankar Again Tears Pakistan Apart: 'जर कोणी Cross-Border Terrorism करत असेल तर आता त्याला उत्तर देण्याची वेळ' - परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (Watch Video)

दहशतवादाची सुरूवात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच पाकिस्तानमधून आलेल्या हल्लेखोरांच्या आपल्या देशात घुसखोरीतून झाला आहे. असेही ते म्हणाले आहेत.

S Jaishankar | (Image Credit - ANI Twitter)

'जर कोणी cross-border terrorism करत असेल तर आता त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे' असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुन्हा पाकिस्तानला सुनावले आहे. दहशतवादाची सुरूवात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच पाकिस्तानमधून आलेल्या हल्लेखोरांच्या आपल्या देशात घुसखोरीतून झाला आहे. अनेकांसाठी 26/11 चा हल्ला गोंधळ निर्माण करणारा होता. जोपर्यंत या घटनेचे ग्राफिक्स समोर आले नाहीत तोपर्यंत अनेकांना त्याचा अंदाजच नव्हता असेही त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement