EAM Jaishankar Again Tears Pakistan Apart: 'जर कोणी Cross-Border Terrorism करत असेल तर आता त्याला उत्तर देण्याची वेळ' - परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (Watch Video)
दहशतवादाची सुरूवात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच पाकिस्तानमधून आलेल्या हल्लेखोरांच्या आपल्या देशात घुसखोरीतून झाला आहे. असेही ते म्हणाले आहेत.
'जर कोणी cross-border terrorism करत असेल तर आता त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे' असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुन्हा पाकिस्तानला सुनावले आहे. दहशतवादाची सुरूवात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच पाकिस्तानमधून आलेल्या हल्लेखोरांच्या आपल्या देशात घुसखोरीतून झाला आहे. अनेकांसाठी 26/11 चा हल्ला गोंधळ निर्माण करणारा होता. जोपर्यंत या घटनेचे ग्राफिक्स समोर आले नाहीत तोपर्यंत अनेकांना त्याचा अंदाजच नव्हता असेही त्यांनी म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement