Aaditya Thackeray on Uday Samant: खोके सरकार उद्योगमंत्री काय निर्णय घेणार? उदय सामंत यांच्या विदेश दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

आपल्या राज्यातील खोके सरकार चे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विदेश दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या 'X' हँडलवरुन जोरदार टीका करत ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या राज्यातील खोके सरकार चे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाहा आदित्य ठाकरे यांची 'X' पोस्ट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement