Jharkhand Accident News: धक्कादायक, सेल्प घेताना कार वरिल नियत्रंण सुटलं, गाडी बॅरेजमध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, चालक जखमी
झारखंडच्या देवघर जिल्ह्यात एक दुर्घटना घडली आहे. दसऱ्याच्या दिवशी एका कुटूंबावर काळाने घात केला आहे.
Jharkhand Accident News: झारखंडच्या देवघर जिल्ह्यात एक दुर्घटना घडली आहे. दसऱ्याच्या दिवशी एका कुटूंबावर काळाने घात केला आहे. मंगळवारी कारने जात असताना, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. सेल्पी घेत असताना अचानक कार वरील नियत्रंण सुटल्याने कार पुलावरून सिक्तिया बॅरेजमध्ये पडल्याने अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. देवघरच्या सरथ येथील आसनसोल संकुल गावातून गिरीडीहला जात असताना हा अपघात झाला. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीने कार बॅरेजमधून बाहेर काढण्यात येत आहे. अधीक माहिती प्रतिक्षेत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement