Raipur Loksabha Election 2024: रायपूरमध्ये कार्यकर्ते जल्लोषासाठी सज्ज, 201 किलो लाडू ऑर्डरसाठी (Watch Video)

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास बाकी आहेत. निकालाच्या पार्श्वभुमीवर भाजप पक्षाचा जल्लोष दिसत आहे. एकीकडे मतमोजणी सुरु झाली आहे.

chhatishgarh Loksabha Election PC ANI

Raipur Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास बाकी आहेत. निकालाच्या पार्श्वभुमीवर भाजप पक्षाचा जल्लोष दिसत आहे. एकीकडे मतमोजणी सुरु झाली आहे. दुसरी कडे कार्यकर्ते जल्लोषासाठी सज्ज झाले आहेत.  रायपूरमध्ये नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी 11 विविध प्रकारचे 201किलो लाडू तयार केले जात आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ललित जयसिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही 201 किलो लाडू वाटण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे 11 प्रकारचे लाडू मागवले आहेत. आम्ही दूपारपासून लाडू वाटू. (हेही वाचा- 'कंगना रणौत 37 हजार मतांनी आघाडीवर, म्हणाली - 'जे लोक स्वस्तात बोलतात त्यांना परिणाम भोगावे लागतात' (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Tri-Nation ODI Series 2025: भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार तिरंगी मालिका, लाईव्ह स्ट्रीमिंगसह, संघ आणि संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Pahalgam Attack नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोड वर; सर्वपक्षीय दलांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन करून सूचना; 'पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवा'

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत रद्द करू शकतो पाकिस्तानसोबतचा युद्धविराम करार; देशाने 'दहशतवाद' नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement