Bharat Jadhav on Ratnagiri Theatre: अभिनेता भरत जाधव रत्नागिरीत पुन्हा करणार नाही नाटकाचा प्रयोग, नाट्यगृहाच्या स्थितीवरुन नाराजी, प्रेक्षकांचीही मागितली माफी
रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती
रत्नागिरीत नाट्यगृहातील एसी आणि साउंड सिस्टीम खराब असल्याने सुपरस्टार अभिनेता भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती. त्यामुळे भरत जाधव नाराज झाला. “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा,” अशी कळकळीची विनंती भरत जाधवांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Truck Safety Rating India: भारत ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी स्टार सेफ्टी रेटिंग प्रणाली राबवणार- नितीन गडकरी
Advertisement
Advertisement
Advertisement