Bharat Jadhav on Ratnagiri Theatre: अभिनेता भरत जाधव रत्नागिरीत पुन्हा करणार नाही नाटकाचा प्रयोग, नाट्यगृहाच्या स्थितीवरुन नाराजी, प्रेक्षकांचीही मागितली माफी

रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती

Bharat Jadhav (Photo Credit - Insta)

रत्नागिरीत नाट्यगृहातील एसी आणि साउंड सिस्टीम खराब असल्याने सुपरस्टार अभिनेता भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.  रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती. त्यामुळे भरत जाधव नाराज झाला. “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा,” अशी कळकळीची विनंती भरत जाधवांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement