Bharat Mata ki Jai By Amitabh Bachchan: India चं नाव आता 'भारत' होत असलेली चर्चा दरम्यान अमिताभ बच्चन यांची समोर आली पहिली प्रतिक्रिया?

Amitabh Bachchan यांनी केलेलं 'भारत माता की जय' हे ट्वीट नक्की कशाकडे इशारा करत आहे याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे.

Amitabh Bachchan (PC- PTI)

देशाचं नाव आता 'इंडिया' वरून 'भारत' करण्याच्या तयारीत मोदी सरकार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता सरकारच्या या निर्णयावर बीग बी अमिताभ बच्चन देखील रिअ‍ॅक्ट झाल्याचं पहायला मिळालं आहे. आज त्यांनी 'भारत माता की जय' असं ट्वीट काही वेळापूर्वी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या नामांतरावर आनंद व्यक्त झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडीयावरही सार्‍यांना त्याबबात असलेली उत्सुकता दिसत आहे. दरम्यान काही वेळापूर्वी कॉंग्रेस कडून जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर ट्वीट करत हल्लाबोल करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement