Bharat Mata ki Jai By Amitabh Bachchan: India चं नाव आता 'भारत' होत असलेली चर्चा दरम्यान अमिताभ बच्चन यांची समोर आली पहिली प्रतिक्रिया?
Amitabh Bachchan यांनी केलेलं 'भारत माता की जय' हे ट्वीट नक्की कशाकडे इशारा करत आहे याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे.
देशाचं नाव आता 'इंडिया' वरून 'भारत' करण्याच्या तयारीत मोदी सरकार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता सरकारच्या या निर्णयावर बीग बी अमिताभ बच्चन देखील रिअॅक्ट झाल्याचं पहायला मिळालं आहे. आज त्यांनी 'भारत माता की जय' असं ट्वीट काही वेळापूर्वी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या नामांतरावर आनंद व्यक्त झाल्याचं दिसत आहे. सोशल मीडीयावरही सार्यांना त्याबबात असलेली उत्सुकता दिसत आहे. दरम्यान काही वेळापूर्वी कॉंग्रेस कडून जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर ट्वीट करत हल्लाबोल करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement