अभिनेता सुनिल शेट्टीच्या विधानानंतर अक्षय कुमार फिर हेरा फेरी सिनेमाच्या तिसऱ्या भागात दिसणार याबाबत मोठी चर्चा रंगली होती पण या सगळ्यांना पूर्णविराम देत अभिनेता अक्षय कुमारने याबाबत मोठा खुलासा केला आहे. अक्षय म्हणाला गेले 16 वर्षांनंतरही या सिनेमाचा पुढला भाग प्रदर्शित झाला नाही ह्याच मला दुख आहे पण आता जो पुढला भाग म्हणजेच फिर हेरा फेरी ३ येणार आहे त्याच्या तिसऱ्या भागात मी नसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)