संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना पक्षाचे नुकसान झाले- चंद्रकांत पाटील
महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी मोठी चर्चा रंगली होती. मात्र, मुंबई येथील राजभवनामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपत दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी मोठी चर्चा रंगली होती. मात्र, मुंबई येथील राजभवनामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपत दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर भाजप (BJP) नेता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (ShivSena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी आता तरी गप्प राहिले पाहिजे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना पक्षाचा नाश झाला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
एएनआयचे ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement