आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला

आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit: Twitter)

आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. त्यामध्ये वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement