मुंबईकरांनो सावधान ! गिरगाव चौपाटीवर यंदाही स्टिंग रे माशांचा धोका

अनंत चतुर्दशीला गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाला जाणार्‍यांसाठी धोक्याचा इशारा..

स्टिंग रे मासा ( Photo Credit : Pixabay)

मुंबई : अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन होणार आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात काही घरगुती आणि सार्वजनिक गणेशमुर्तींचं विसर्जन होतं. मात्र यंदा तुम्ही गणेशविसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जाणार असाल तर सावधान ! कारण गिरगाव चौपाटीवर यंदाही स्टिंग रे माशांचा उपद्रव वाढला आहे.

स्टिंग रेमुळे वेदनादायी जखमा

गणेशोत्सवाचा काळ हा स्टिंग रे माशांचा प्रजनन काळ आहे. या काळामध्ये स्टिंग रे माशाच्या शेपटामध्ये न्युरो टॉक्सिन घटक वाढतात. मानवी शरीराशी त्यांचा संपर्क होणं अत्यंत त्रासदायक ठरू शकते.

मुंबईकरांमध्ये भीती

2013 साली गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या सुमारे 150 गणेशभक्तांना स्टिंग रे माशांचा दंश झाला होता.

कोणती काळजी घ्याल ?

समुद्रात जाताना गम बूटचा वापर करा.

स्वतःहून समुद्रात जाऊन गणपती विसर्जन करण्यापेक्षा स्वयंसेवक किंवा समुद्रावर असलेल्या रक्षकांच्या मदतीने गणेशमूर्तींचं विसर्जन करा.

शक्य असल्यास कृत्रिम तलावांचा वापर करा.    गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीदरम्यान 'या' गोष्टींबाबत सुरक्षा नक्की बाळगा

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Thane Accident: दहा वर्षीय मुलीचा रहिवासी इमारतीच्या Ventilation Duct वर पडून मृत्यू; तपास सुरू

Kunal Kamra: कुणाल कामरा यास 17 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाकडून Shiv Sena प्रकरणात दिलासा

Gay Dating App: पुण्यात समलैंगिक डेटिंग अ‍ॅपवरून 50 हून अधिक तरुणांची फसवणूक; पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, 4 जणांना अटक

Advertisement

अमराठी लोकांना लक्ष्य केल्याबद्दल Raj Thackeray यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; MNS आक्रमक, दिला सज्जड इशारा- 'त्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावरच विचार करावा लागेल'

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement