Sabarimala Temple: शुद्धीकरणानंतर शबरीमला मंदीर पुन्हा दर्शनासाठी खुले

शुद्धीकरणासाठी मंदीर बंद ठेवण्यात आलेले शबरीमला मंदीर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

शबरीमला मंदिर (Photo Credit: IANS)

केरळ (Kerala) स्थित शबरीमला मंदिरात (Sabarimala Temple) आज सकाळी दोन महिलांनी प्रवेश करुन देव दर्शन घेतले. त्यानंतर शुद्धीकरणासाठी मंदीर बंद ठेवण्यात आले होते. आता शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

आज सकाळी बिंदु (Bindu) आणि कनकदुर्गा (Kanakdurga)  या दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करुन शेकडो वर्षांची परंपरा मोडली. त्यामुळे मंदीर शुद्धीकरणासाठी बंद ठेवण्यात आले होते.

मंदिरात जावून दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशासाठी मान्यता दिली असली तरी न्यायालयाच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे अद्याप महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement