तळीराम चकणा खाण्यात मग्न, रेल्वेने तिघांना चिरडले
दिल्लीमधील रेल्वे रुळांवर तळीराम पिण्यास बसले असताना समोरुन येणाऱ्या रेल्वेने त्यांना चिरडले असल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे.
दसऱ्याच्या वेळी अमृतसरमध्ये भयानक रेल्वे अपघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अमृतसरमधील नागरिकांना धक्का बसला. ही घटना ताजी असताना दिल्लीमधील रेल्वे रुळांवर तळीराम पिण्यास बसले असताना समोरुन येणाऱ्या रेल्वेने त्यांना चिरडले असल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे.
नांगलोई रेल्वेच्या रुळांवर तीन जण भरदिवसा पिण्याच्या नादात गुंग होती. त्यावेळी सकाळी 7.30 सुमारास समोरुन रेल्वे येत आहे हे या तळीरामांना कळले नाही. त्यामुळे या रेल्वेने या तिघांना जोरात धडक ती देत पुढे गेली.
या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.तसेच पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. अद्याप या मृत व्यक्तींची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement