शांतता राखण्यासाठी भारत हा सर्वात मोठा सैनिक योगदान देणारा देश, UNGA चे अध्यक्ष साबा कोरोसींचे वक्तव्य

जागतिक आव्हानांवर भारताचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सात दशकांपासून भारत आणि संयुक्त राष्ट्रांनी हातात हात घालून प्रवास केला आहे.

Csaba Korosi

जागतिक आव्हानांवर भारताचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सात दशकांपासून भारत आणि संयुक्त राष्ट्रांनी हातात हात घालून प्रवास केला आहे. शांतता राखण्यासाठी भारत हा सर्वात मोठा सैनिक योगदान देणारा देश आहे, असे 77 व्या UN जनरल असेंब्ली (UNGA) चे अध्यक्ष साबा कोरोसी दिल्ली येथे बोलत होते. हेही वाचा Pakistan Earthquake: पाकिस्तानात भुकंपाचे झटके, इस्लामाबाद शहरात ४.१ तीव्रतेचे जमिनीला हादरे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement