तालिबान्यांकडून भारतीय नागरिकांचे काबूल एअरपोर्टवर अपहरण केल्याच्या वृत्ताच तालिबान्यांचा प्रवक्ता Ahmadullah Waseq कडून खंडन

मीडीया रिपोर्ट्सनुसार 150 जणांचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर आले होते यामध्ये प्रामुख्याने भारतीयांचा समावेश असल्याचंही सांगितलं जात होते पण तालिबानी प्रवक्तांकडून त्याचं खंडन करण्यात आले आहे.

Taliban. (Representational Image/ Photo Credit: PTI)

तालिबान्यांकडून भारतीय नागरिकांचे काबूल एअरपोर्टवर अपहरण केल्याच्या वृत्ताचं तालिबान्यांचा प्रवक्ता Ahmadullah Waseq कडून खंडन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement