Hockey World Cup IND vs ENG: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील रोमहर्षक सामना राहिला अनिर्णित, दोन्ही संघांना मिळाला प्रत्येकी एक गुण

टीम इंडिया आणि इंग्लंडचा सामना 0-0 असा बरोबरीत राहिला.

Hockey India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील रोमहर्षक सामना अनिर्णित राहिला. स्पर्धा खूप कठीण होत आहे. चौथ्या क्वार्टरचा खेळ संपला, पण दोन्ही संघांपैकी एकालाही गोल करता आला नाही. चौथ्या क्वार्टरला 20 सेकंद बाकी होते आणि इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण गोल झाला नाही. टीम इंडिया आणि इंग्लंडचा सामना 0-0 असा बरोबरीत राहिला. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना 0-0 असा बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement