India Women Win Gold: भारताच्या गोल्डन गर्ल, श्रीलंकेवर 19 धावांनी विजय, सुवर्ण पदकाची कमाई
श्रीलंकेच्या संघाने निर्धारीत 20 षटकांत 97 धावांच करु शकल्यांने त्यांचा 19 धावांनी पराभव झाला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 116 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी शानदार खेळी केली. श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचे आव्हान दिले होते. पंरतू श्रीलंकेच्या संघाने निर्धारीत 20 षटकांत 97 धावांच करु शकल्यांने त्यांचा 19 धावांनी पराभव झाला आहे. भारताकडून तितास साधु ने 3 तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट घेतल्या
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement