IND vs BAN: अश्विन-कुलदीपच्या जोरावर भारताच्या पहिल्या डावात 404 धावा

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला जात आहे. गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या होत्या.

IND vs BAN

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला जात आहे. गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या होत्या. यादरम्यान चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी चमकदार कामगिरी केली. कुलदीप यादवने 40 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम यांनी घातक गोलंदाजी करताना 4-4 विकेट घेतल्या. हेही वाचा IND vs BAN: पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशला ठोठावला दंड, पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement