Team India T20I Squad: बांग्लादेश विरूद्धच्या T20 मालिकेसाठी संघाची घोषणा; SKY करणार नेतृत्व तर नितीश कुमार रेड्डीला मिळाली संधी
सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळाली आहे. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तेज गोलंदाज मयांक यादवला देखील संघात स्थान मिळाले आहे.
Team India T20I Squad Announced: भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदात सूर्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळाल्यामुळे त्यांना सलामीची संधी मिळू शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळाली आहे. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तेज गोलंदाज मयांक यादवला देखील संघात स्थान मिळाले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement