Ranji Trophy 2022 स्पर्धेवरून रवी शास्त्री यांचा BCCI वर निशाणा, म्हणाले - ‘त्याकडे दुर्लक्ष करायला तर...’
रवी शास्त्री यांनी रणजी ट्रॉफीला भारतीय क्रिकेटचा कणा असल्याचे म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत शंका असताना टीम इंडियाच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने हे वक्तव्य केले आहे. शास्त्री यांनी या ट्विटद्वारे बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधला जे देशातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा कशी आणि केव्हा आयोजित करण्याच्या अजून बीसीसीआय विचारात आहे.
Ranji Trophy 2022: रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी ट्रॉफीला (Ranji Trophy) भारतीय क्रिकेटचा कणा असल्याचे म्हटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीच्या आयोजनाबाबत शंका असताना टीम इंडियाच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने हे वक्तव्य केले आहे. शास्त्री यांनी रणजी ट्रॉफीबद्दल ट्विट केले आणि लिहिले, “रणजी ट्रॉफी हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे. ज्या क्षणी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला लागाल, त्याच क्षणी आपलं क्रिकेट स्पाइनलेस होईल!”
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement