IPL 2021: ‘निराशाजनक शेवट, पण...’; पराभवानंतर विराट कोहलीने लिहिला खास संदेश, RCB टीमसाठी केले मोठे भाष्य

आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह विराट कोहलीचा संघाचा कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. या पराभवाच्या काही तासांनंतर विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह RCB खेळाडूंसाठी एक खास संदेश लिहिला.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह विराट कोहलीचा संघाचा कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. या पराभवाच्या काही तासांनंतर विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह RCB खेळाडूंसाठी एक खास संदेश लिहिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement