IPL 2021: ‘निराशाजनक शेवट, पण...’; पराभवानंतर विराट कोहलीने लिहिला खास संदेश, RCB टीमसाठी केले मोठे भाष्य

आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह विराट कोहलीचा संघाचा कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. या पराभवाच्या काही तासांनंतर विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह RCB खेळाडूंसाठी एक खास संदेश लिहिला.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह विराट कोहलीचा संघाचा कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. या पराभवाच्या काही तासांनंतर विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह RCB खेळाडूंसाठी एक खास संदेश लिहिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement