Yuzvendra Chahal Reaction: भारताच्या T20I संघा समावेश न झाल्यानंतर युझवेंद्र चहलने दिली 'ही' प्रतिक्रिया

हार्दिक पांड्या या मालिकेत कर्णधार पद सांभाळणार होता पंरतू जखमी असल्यामुळे तो बाहे र पडला आहे.

युजवेंद्र चहल (Photo Credit: PTI)

क्रिकेट विश्वचषक 2023 फायनलनंतर 4 दिवसांनी सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताने त्यांच्या T20I संघाची घोषणा केली. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विश्वचषकापूर्वी या संघात फारसे बदल न करता 15 जणांचा संघ निवडला असून सूर्यकुमार यादवला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. हार्दिक पांड्या या मालिकेत कर्णधार पद सांभाळणार होता पंरतू जखमी असल्यामुळे तो बाहे र पडला आहे. दरम्यान मालिकेत निवड न झाल्यावर गोलंदाज युझवेंद्र चहलने स्माईली पोस्ट केली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement