IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाला पहिला झटका, Ruturaj Gaikwad फक्त 4 धावा करून तंबूत परत; ईशानच्या साथीला श्रेयस अय्यर मैदानात
IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिला झटका बसला आहे. डावातील तिसऱ्या षटकांत भारताने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना खेळणारा गायकवाड अवघ्या चार धावा करून तंबूत परतला. ईशान किशनला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे.
IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला (Team India) पहिला झटका बसला आहे. डावातील तिसऱ्या षटकांत भारताने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) रूपात पहिली विकेट गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना खेळणारा गायकवाड अवघ्या चार धावा करून तंबूत परतला. ईशान किशनला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे. 3 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 15/1 असा आहे.
Tags
Ind vs WI
IND vs WI 3rd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 3rd T20I
India vs West Indies T20I 2022
Ruturaj Gaikwad
Team India
West Indies Tour of India 2022
ऋतुराज गायकवाड
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
रुतुराज गायकवाड
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement