IND vs WI 2nd ODI: झटपट विकेट गमावल्यावर KL Rahul-सूर्यकुमार यादवने सावरला डाव, भारताची धावसंख्या शंभरी पार

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 43 धावांत तीन विकेट झटपट गमावल्यावर उपकर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव स्थिरावला. इतकंच नाही तर दोंघांनी षटकांत भारताची धावसंख्या शंभरी पार पोहचवली आहे. अहमदाबाद येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 26 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 101/3 आहे. राहुल 32 तर सूर्यकुमार 24 धावा करून खेळत आहे.

केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात 43 धावांत तीन विकेट झटपट गमावल्यावर उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादवने  (Suryakumar Yadav) अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव स्थिरावला. इतकंच नाही तर दोंघांनी षटकांत भारताची धावसंख्या शंभरी पार पोहचवली आहे. अहमदाबाद येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 26 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 101/3 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement