IND vs WI 2nd ODI: झटपट विकेट गमावल्यावर KL Rahul-सूर्यकुमार यादवने सावरला डाव, भारताची धावसंख्या शंभरी पार

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 43 धावांत तीन विकेट झटपट गमावल्यावर उपकर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव स्थिरावला. इतकंच नाही तर दोंघांनी षटकांत भारताची धावसंख्या शंभरी पार पोहचवली आहे. अहमदाबाद येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 26 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 101/3 आहे. राहुल 32 तर सूर्यकुमार 24 धावा करून खेळत आहे.

केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या वनडे सामन्यात 43 धावांत तीन विकेट झटपट गमावल्यावर उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादवने  (Suryakumar Yadav) अर्धशतकी भागीदारी करून भारताचा डाव स्थिरावला. इतकंच नाही तर दोंघांनी षटकांत भारताची धावसंख्या शंभरी पार पोहचवली आहे. अहमदाबाद येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 26 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 101/3 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now