IND vs SA 2nd T20I: डेव्हिड मिलरचे शतक व्यर्थ, भारताने जिंकली मालिका
प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या.
तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) 16 धावांनी पराभव करत मालिका जिंकली. आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी20 मध्ये भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावाच करता आल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement