IND vs BAN: बांगलादेशकडून एकदिवसीय मालिकेत भारताला (IND vs BAN 2nd ODI) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाचा 5 धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिकेवर कब्जा केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर (Team India) जगभरातून टीका होत आहे. भारतीय दिग्गज खेळाडूही संघावर टीका करत आहे. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी संघावर केली जोरदार टीका.

पहा Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)