IND vs IRE 1st T20: पहिल्याच सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारत आणि आयर्लंड दोन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात आज आमनेसामने आहेत. हा सामना डब्लिन येथे खेळला जात आहे. भारतीय संघाची कमान अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit - Twitter

भारत आणि आयर्लंड दोन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात आज आमनेसामने आहेत. हा सामना डब्लिन येथे खेळला जात आहे. भारतीय संघाची कमान अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement