ICC World Cup T20: टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीला 15 वर्ष पूर्ण, MS Dhoni च्या नेतृत्वात आजचं जिंकला होता T-20 World Cup
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज 15 वर्ष पूर्ण झाली तरी युवराजचे सहा बॉलमध्ये सहा षटकार, धोनीचं टीम मॅनेजमेट आणि T-20 World Cup 2007 चा फायनल सामना कायम स्मरनात असेल.
2007 मध्ये जेव्हा T20 विश्वचषकाची (ICC World Cup T20) घोषणा झाली तेव्हा भारत (India) ही ट्रॉफी आपल्या नावी नोंदवणार असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण संघाची घोषणा झाली तेव्हा त्यातून सचिन तेंडुलकर (Sachin Tandulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) अशी अनेक मोठी नावे संघातून वगळण्यात आली होती. T20 विश्वचषकात एम एस धोनीला (MS Dhoni) पदाची जबाबदारी दिली आणि पठ्ठ्यानं मिशन फत्ते केलं. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज 15 वर्ष पूर्ण झाली तरी युवराजचे (Yuvraj Singh) सहा बॉलमध्ये सहा षटकार, धोनीचं टीम मॅनेजमेट आणि T-20 World Cup 2007 चा फायनल सामना कायम स्मरनात असेल.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement