ICC World Cup T20: टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीला 15 वर्ष पूर्ण, MS Dhoni च्या नेतृत्वात आजचं जिंकला होता T-20 World Cup

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज 15 वर्ष पूर्ण झाली तरी युवराजचे सहा बॉलमध्ये सहा षटकार, धोनीचं टीम मॅनेजमेट आणि T-20 World Cup 2007 चा फायनल सामना कायम स्मरनात असेल.

2007 मध्ये जेव्हा T20 विश्वचषकाची (ICC World Cup T20) घोषणा झाली तेव्हा भारत (India) ही ट्रॉफी आपल्या नावी नोंदवणार असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण संघाची घोषणा झाली तेव्हा त्यातून सचिन तेंडुलकर (Sachin Tandulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) अशी अनेक मोठी नावे संघातून वगळण्यात आली होती. T20 विश्वचषकात एम एस धोनीला (MS Dhoni) पदाची जबाबदारी दिली आणि पठ्ठ्यानं मिशन फत्ते केलं. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज 15 वर्ष पूर्ण झाली तरी युवराजचे (Yuvraj Singh) सहा बॉलमध्ये सहा षटकार, धोनीचं टीम मॅनेजमेट आणि T-20 World Cup 2007 चा फायनल सामना कायम स्मरनात असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement