Ind vs Aus T20 Series 2022: मोहालीमध्ये हारल्यानंतर नागपूरमध्ये पोहोचली टीम इंडिया, चाहत्यांनी केले असे स्वागत, पहा व्हिडिओ
मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी राखून पराभव झाला.
मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी राखून पराभव झाला. 208 धावा करूनही भारतीय संघ हा सामना हरला. या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू नागपुरात पोहोचले. नागपूर विमानतळावरून बाहेर पडताना चाहत्यांनी हसत हसत सर्व खेळाडूंचे स्वागत केले. काही चाहते हसत हसत त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विमानतळाबाहेर उभे असल्याचेही दिसले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement