ED Arrests Nawab Malik: महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, नवाब मलिक नंतर आता अनिल परब यांचा नंबर - किरीट सोमय्या

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते यांनी किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करायचे आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Kirit Somaiya (Photo Credit: Twitter)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर भाजप नेते यांनी किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करायचे आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement