Mumbai: हनुमान चालिसा म्हणण्यासाठी दुसऱ्याच्या घरात घुसून शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न चुकीचे - संजय राऊत

कोणाला हा नामजप करायचा असेल तर ते त्यांच्या घरी किंवा मंदिरात करू शकतात. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी दुसऱ्याच्या घरात घुसून शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न चुकीचे असल्याच संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. हनुमान चालिसाचा जप केल्याने कोणालाही शिक्षा होत नाही. कोणाला हा नामजप करायचा असेल तर ते त्यांच्या घरी किंवा मंदिरात करू शकतात. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी दुसऱ्याच्या घरात घुसून शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न चुकीचे असल्याच संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement