Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेला राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद

राज्यात तिरंग्यांची वाढती मागणी बघता हर घर तिरंगा मोहिमेस राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे.

Image For Representation (Photo Credits-Pixabay)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत (Azadi Ka Amrit Mohotsav) 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शहरांसह गावोगावी हर घर तिरंगा मोहिम राबवण्याचं आवाहन भारत सरकारडून (Central Government) करण्यात आलं आहे. तरी राज्यात तिरंग्यांची वाढती मागणी बघता संबंधीत मोहिमेस राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement