मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कठोर SOPs लावण्याबाबत निर्णय घेतील; आपणास संसर्गाची साखळी तोडावी लागेल- Minister Aslam Sheikh

महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आज कठोर SOPs लावण्याबाबत निर्णय घेतील. ते म्हणाले, 'आम्हाला संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. राज्यात जर प्रकरणांची संख्या कमी असती, तर आपण लॉकडाउन टाळू शकलो असतो.'

Mumbai Guardian Minister Aslam Sheikh (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आज कठोर SOPs लावण्याबाबत निर्णय घेतील. ते म्हणाले, 'आम्हाला संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. राज्यात जर प्रकरणांची संख्या कमी असती, तर आपण लॉकडाउन टाळू शकलो असतो. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.' ते पुढे म्हणाले, 'लक्षणे नसलेल्या सेलिब्रेटींनी घरी उपचार केले पाहिजेत, रुग्णालयातील बेड्स घेऊ नये. अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर यांसारख्या काही सेलिब्रिटींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. असे बेड्स गरजूंसाठी असायला हवेत.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Raj Thackeray On Hindi Compulsory: आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे; राज ठाकरेंचा कडक इशारा

Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, मरिन ड्राईव्हला सहा पदरी समांतर सहा पदरी रस्ता, दुहेरी बोगदा प्रकल्पाच काम लवकरच होणार सुरू

Maharashtra CM Fellowship Program: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 5 मे 2025 पर्यंत करू शकाल अर्ज; मिळणार दरमहा 61,500 रुपये छात्रवृत्ती, जाणून घ्या निकष, अनुभव, पात्रता, निवड प्रक्रिया

अमराठी लोकांना लक्ष्य केल्याबद्दल Raj Thackeray यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; MNS आक्रमक, दिला सज्जड इशारा- 'त्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावरच विचार करावा लागेल'

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement