Aurangabad: कोरोनामुळे टुरिस्ट बसेस मागील 18 महिन्यांपासून बंद; Tax Incentive ची राज्य सरकारकडे मागणी

कोविड-19 मुळे औरंगाबाद मधील टुरिस्ट बसेस मागील 18 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी tax incentive ची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

Aurangabad Tourism Development Foundation President Jaswant Singh Rajput (Photo Credits: ANI)

कोविड-19 मुळे औरंगाबाद मधील टुरिस्ट बसेस मागील 18 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी tax incentive ची मागणी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग राजपूत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement