राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ई-संवाद साधला

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ई-संवाद साधला. 'आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा'असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement