Mumbai: धक्कादायक! दुचाकीवरून घरी जात असताना पतंगाच्या तारेने घेतला पोलिस हवालदारचा जीव

खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पोलिस हवालदार समीर सुरेश जाधव ड्युटी संपवून घरी जात असताना दुचाकीवरून पतंगाच्या तारेने त्यांचा गळा चिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (हे देखील वाचा: Fake Paintings Scam: मुंबईत कोट्यावधी रुपयांचा बनावट पेंटिंग घोटाळा; इन्व्हेस्टमेंट बँकरला विकली तब्बल 18 कोटींची खोटी चित्रे, गुन्हा दाखल)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement