कृषी कायद्यासंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे मोठे वक्तव

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

खासदार अरविंद सावंत (Photo Credits-ANI)

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन अजूनही सुरुच आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र सरकार नवा कायदा लागू करणार असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement