कृषी कायद्यासंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे मोठे वक्तव
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत.
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन अजूनही सुरुच आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र सरकार नवा कायदा लागू करणार असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Auto Union Opposes E-Bike Taxi Policy: महाराष्ट्राच्या ई-बाइक टॅक्सी धोरणाला ऑटो युनियनचा विरोध; निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाची धमकी
Prashant Koratkar ला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
Kunal Kamra: कुणाल कामरा यास 17 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाकडून Shiv Sena प्रकरणात दिलासा
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Advertisement
Advertisement
Advertisement