Satara Floods: पूरामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 22 जणांचा मृत्यू

राज्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात सातारा जिल्ह्यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

Floods Situation | (Photo Credits: Twitter)

राज्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात सातारा जिल्ह्यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर पाटण तहसीलमधील ढोकवाले गावातून एनडीआरएफच्या टीमला चार मृतदेह सापडले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement