Maharashtra Political Crisis: संजय राऊतांचा दादा भुसे यांना खोचक टोला, भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर

संजय राऊत यांनी ट्विट करुन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

महाराष्ट्रात शिवसेनेतील आमदार फोडण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. फाटक यांच्यासोबत आणखी दोन आमदार संजय राठोड आणि दादाजी भुसे हेही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. यावर संजय राऊत यांनी ट्विट करुन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement