Sanjay Raut On Central Agencies: भाजप पराभवाच्या छायेत असेल तिथे केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे- संजय राऊत

विधानसभा निवडणुका सुरु असलेल्या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय तपास यंत्रणा छापे टाकत आहेत. याचा अर्थ काय समजायचा? ज्या ठिकाणी भाजप पराभवाच्या छायेत आहे, त्या त्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा छापे टाकते, असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut | (Photo Credit: X/ANI)

विधानसभा निवडणुका सुरु असलेल्या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय तपास यंत्रणा छापे टाकत आहेत. याचा अर्थ काय समजायचा? आम्ही महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावे दिली आहेत. त्यांच्यावर का नाही छापे टाकले जात? ज्या ज्या ठिकाणी भाजप पराभवाच्या छायेत आहे, त्या त्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा छापे टाकते, असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement