Sanjay Raut: 'सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली'; संजय राऊतांचे महायुती सरकारवर टीकास्त्र (Watch Video)
महाराष्ट्रात तीन घाशीराम सरकार आहे, त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली असल्याचे संजय रात्रत म्हणाले आहेत.
Sanjay Raut: संजय राऊत हे महायुती सरकारवर(Mahayuti ) टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशात आता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात तीन घाशीराम सरकार आहे, त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजनेचे(Ladki Bahin Yojana) हप्ते महिलांना लाच म्हणू द्यायचा आहे त्यासाठीच हा खटाटोप आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला. (Ravi Rana On Ladki Bahin Yojana: आशीर्वाद द्या नाहीतर दीड हजारही काढून घेऊ! आमदार भावाची बहिणींना तंबी)
संजय राऊत काय म्हणाले?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement