S Jaishankar On NATO: पाश्चात्य देशांच्या नेतृत्वाखालील 'नाटो'मध्ये सामील होण्याचा भारताचा विचार नाही- एस जयशंकर

पाश्चात्य देशांच्या नेतृत्वाखालील उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सहभागी होण्यास भारताची अजिबात इच्छा नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याबातब बोलताना सांगितले की, लष्करी युती भारतासाठी योग्य नाही.

S Jaishankar

पाश्चात्य देशांच्या नेतृत्वाखालील उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सहभागी होण्यास भारताची अजिबात इच्छा नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याबातब बोलताना सांगितले की, लष्करी युती भारतासाठी योग्य नाही. NATO ही एक आंतरसरकारी लष्करी युती आहे ज्यामध्ये प्रामुख्याने युरोप आणि उत्तर अमेरिकेतील 31 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश राजकीय आणि लष्करी सहकार्याद्वारे सदस्यांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement