Shiv Sena: महाराष्ट्रात ठाकरे सरकारचाच शब्द चालेल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टीमेटम दिला होता. याबाबत विचारले असता येथे उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. कसला अल्टिमेटम? महाराष्ट्रात अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही. येथे फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल, असे शिवसेना नेते संजय राऊत आंनी म्हटले आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टीमेटम दिला होता. याबाबत विचारले असता येथे उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. कसला अल्टिमेटम? महाराष्ट्रात अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही. येथे फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल, असे शिवसेना नेते संजय राऊत आंनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement