Raj Thackeray टोलनाक्याच्या प्रश्नावरून पुन्हा आक्रमक; ... तर टोलनाके जाळण्याचा दिला इशारा

1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या प्रवेशासाठी असलेल्या पाच टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे.

Raj Thackeray | Twitter

टोलनाक्याच्या मुद्यावरून आता राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी सलग दुसरी पत्रकार परिषद घेत 7 क्लिप्स दाखवल्या. यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी सत्ताधार्‍यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका दाखवल्या. त्यामध्ये एका क्लिप मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकींना टोल नसल्याचं म्हटलं आहे. मग सध्या सुरू असलेली टोल वसुली कसली आहे? हा पैसे कुठे जातोय हा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलून ते पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement