महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया; सूचक ट्वीट द्वारा हल्लाबोल

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आपली पहिली प्रतिक्रिया ट्वीटर वरून दिली आहे.

Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आपली पहिली प्रतिक्रिया ट्वीटर वरून दिली आहे.  'एखादा माणूस जेव्हा आपल्या नशीबाला आपलं कर्तृत्त्व समजू लागतो तेव्हा पासून त्याचा र्‍हासाकडे प्रवास सुरू होतो.' असं त्यांनी ट्वीट केले आहे. ही उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement