गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचले असण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओसांडून वाहत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून शनिवारी पाणी सोडण्यात आले असून ते लोकांच्या घरात घुसले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)