'पंतप्रधानांचा दृष्टीकोन विशाल असायला हवा, त्यांच्यासाठी सर्व राज्ये समान असायला हवीत'- Raj Thackeray
महाराष्ट्रातील अनेक मोठ-मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
महाराष्ट्रातील अनेक मोठ-मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, 'पंतप्रधान सन्मा.श्री.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत ह्याचं भान त्यांनी ठेवावं आणि एकूण देशासाठी विशाल दृष्टिकोन ठेवावा. देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी पण जो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर पडतो तो गुजरातलाच का जातोय?'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement