Kharghar Heatstroke Deaths: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांच्या मृत्यूप्रकरणी CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांच्याविरोधात Bombay High Court मध्ये जनहित याचिका; CBI चौकशीची मागणी
काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने बळी गेला.
काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने बळी गेला. यावरून आता CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांच्याविरोधात Bombay High Court मध्ये जनहित याचिका सादर करून CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे. नक्की वाचा: Sunstroke Deaths: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेची एक सदस्यीय समितीमार्फत चौकशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Ultra-Processed Foods and Early Deaths: अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (UPFs) अतिरप्रमाणात सेवन करता? वेळीच सावरा स्वत:ला; अभ्यास काय सांगतो पाहा
Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement